राजकारण

राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे राम कदम यांनी मुंबईतील कबुतरांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक धोक्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. शहरातील कबुतरखाने...

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर...

मुंबई  राज्यात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पूर्णपणे सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला...

मुंबई, दि.३० : अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रेरित होऊन आपण राजकारणात आलो. भावी पिढ्यांना नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता व नीतिमत्ता...

नवी दिल्ली, दि. 19: केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय  विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मिळविण्याची प्रक्रिया...

ठाणे,दि.19(जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली,आदिवासी कुटुंबांच्या मूलभूत हक्कांच्या प्रलंबित प्रश्नांमधे गती...